अतिवृष्टी नुकसान भरपाई खात्यात जमा होणार, पण ‘हे’ काम लवकर करा
अतिवृष्टी मदत २०२६: सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने राज्यातील करजत, जामखेड, नगर, सोलापूर, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली असून शेतकरी संकटात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांचे e-KYC पूर्ण नाही, त्यांची मदत तांत्रिक कारणास्तव थांबवली जाऊ शकते. १. e-KYC … Read more